महाराष्ट्र राज्यात उद्यापासून 15 दिवस संचारबंदी (144 कलम लागू) Maharashtra 15 divas Lockdown

महाराष्ट्र राज्यात उद्यापासून 15 दिवस संचारबंदी (144 कलम लागू)

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. याच पार्श्वूभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे आहे. राज्यात उद्या 14 अप्रैल रात्री 8 वाजेपासून 144 कलम लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आहे. आवश्यक कामाशिवाय कुणालाही बाहेर फिरता येणार नाही.  पुढीस 15 दिवसांसाठी ही संचारबंदी लागू असणार आहे.