578 कोरोनामुक्त,
1577 पॉझिटिव्ह
33 कोरोना बाधितन्चा मृत्यू
आतापर्यंत 32,602 जणांची कोरोनावर मात
ॲक्टीव पॉझिटिव्ह 13,173
चंद्रपूर, दि. 21 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 578 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1577 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 33 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 46 हजार 446 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 32 हजार 602 झाली आहे. सध्या 13 हजार 173 बाधितांवर उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत 3 लाख 41 हजार 404 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 88 हजार 361 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये
चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड येथील 66 वर्षीय महिला,
चंद्रपुर तुकूम येथील 54 वर्षीय पुरुष,
चंद्रपुर 52 वर्षीय महिला,
चंद्रपुर 26 वर्षीय पुरुष,
चंद्रपुर जलनगर वार्ड येथील 50 वर्षीय व
चंद्रपुर 75 वर्षीय महिला,
चंद्रपुर बाबुपेठ येथील 51 वर्षीय पुरुष,
घुगुस येथील 67 वर्षीय पुरुष.
नागभीड येथील 80 वर्षीय पुरुष,
ब्रह्मपुरी तालुक्यातील
कुरझा येथील 60 वर्षीय पुरुष,
हनुमान नगर येथील 54 वर्षीय पुरुष,
तोरगांव येथील 60 वर्षीय पुरुष,
कलेता येथील 57 वर्षीय महिला,
पेठ वार्ड येथील 50 वर्षीय महिला,
चांदली येथील 45 वर्षीय पुरुष,
कोथुळना येथील 38 वर्षीय पुरुष,
गांधीनगर येथील 57 वर्षीय महिला,
35 वर्षीय पुरूष
45 वर्षीय पुरुष.
चिमूर तालुक्यातील
नेरी येथील 58 वर्षीय पुरुष,
भिसी येथील 55 वर्षीय पुरुष,
बल्लारपूर येथील 72 वर्षीय पुरुष,
बल्लारपुर 55 वर्षीय पुरुष,
भद्रावती तालुक्यातील
संताजी नगर येथील 85 वर्षीय पुरुष ,
श्रीराम नगर येथील 35 वर्षीय
69 वर्षीय पुरुष,
वरोरा तालुक्यातील
77 वर्षीय पुरुष,
माढेळी येथील 60 वर्षीय पुरुष,
अलीनगर येथील 66 वर्षीय पुरुष,
नरेंद्र प्रताप नगर येथील 67 वर्षीय महिला,
गडचांदूर येथील 50 वर्षीय महिला,
राजुरा तालुक्यातील
चुनाळा येथील 70 वर्षीय पुरुष,
गोंडपिपरी तालुक्यातील
चेक बोरगाव येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 671 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 621, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 22, यवतमाळ 21, भंडारा तिन, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 1577 रुग्णांमध्ये
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 465,
चंद्रपूर तालुका 68,
बल्लारपूर 131,
भद्रावती 136,
ब्रम्हपुरी 59,
नागभिड 40,
सिंदेवाही 24,
मूल 30,
सावली 08,
पोंभूर्णा 04,
गोंडपिपरी 17,
राजूरा 50,
चिमूर 226,
वरोरा 127,
कोरपना 147,
जिवती 20
व इतर ठिकाणच्या 25 रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे